पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! पी डी राऊत गुरुजी #P_D_Raut_Guruji म्हणजे #पांडुरंग_डोमाजी_राऊत_ गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आ...
Posts
Showing posts from November, 2018
- Get link
- X
- Other Apps
सर्वांचे लाडके आप्पासाहेब उर्फ विजय विसपुते आप्पासाहेब म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता ! नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल...
- Get link
- X
- Other Apps
धर्माचा गाभा परोपकार ! धर्माचा गाभा परोपकार , चॅरिटी , दुसर्यांना मदत हेच आहे . जिथे परोपकार नाही , चॅरिटी नाही , दुसर्यांना मदत नाही तो धर्म कसा ? जगात सर्व धर्मात हे परोपकारी तत्व दिसते मात्र ते वैदिक ब्राह्मण धर्मात दिसत नाही , म्हणून वैदिक ब्राह्मण धर्म जो वेद आणि भेद व मनुस्म्रीती मानतो त्याला धर्म म्हणता येत नाही , वैदिक ब्राह्मण धर्म हा धर्म नसून अधर्म आणि वैदिक ब्राह्मण संस्कृती हि संस्कृती नसून विकृती आहे असेच म्हणावे लागते . त्या मुळे सर्व धर्म समभाव हा हिंदुस्थानी संकृती आणि देशाचे संविधान या मध्ये मांडलेला विचार वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजे अधर्म यास लागू नाही . धर्मात समभाव शक्य आहे धर्माशी अधर्माचा समभाव , सेक्युलॅरिसम कसे पाळता येईल ? धार्मात परोपकार हा विचार गर्भ स्थानी नसेल तर नैतिक मूल्ये निर्माण होत नाही , नैतिक मूल्ये म्हणजे अहिंसा , खोटे न बोलाने , वेभिचार न करणे इत्यादी तत्वे होत . हि तत्वे का असावी ? कारण समाजात भाईचारा असावा , भाईचारा म्हणजे काय , समता बंधुत्व . हे कश्यासाठी अर्थातच परोपकार साठी . परोपकारी समाज दुसरांना दुखवत नाही , उलट दुख...
- Get link
- X
- Other Apps
वेद, मनुस्म्रीती फक्त विदेशी ब्राह्मीना साठी : विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म आणि नेटिव्ह सत्य हिंदू धर्म वेग्वेगडे आहेत असे आम्ही म्हणतो त्याचा सरळ सोपा अर्थ वेद , मनुस्म्रीती , विदेशी ब्रह्मींणाचे गोडवे गाणारे ग्रंथ , वेद , मनुस्म्रीती आदींचे समर्थन करणारे साहित्य हे हिंदूंचे नाहीत हाच होतो . याचा अर्थ वैदिक वेवस्थेतील चातुर्वर्ण आणि जाती व अस्पृश्यता हि विदेशी वैदिक ब्राह्मण लोकं साठी असून ब्राह्मण धर्मीय समाजात ब्राह्मीना मध्ये जाती , पोट जाती असून त्यांच्यात रोटी बेटी वेव्हार होत नाही आणि ब्राह्मीना मध्ये वर्ण भेद हा वेदांवर आधारित असून चतुर्वेदी हे उच्च म्हणजे ब्राह्मीनात श्रेष्ठ तर कमी वेद असलेले नीच अर्थात कनिष्ठ होत असाच होतो . त्रिवेदी , द्विवेदी , वेदी हे नीच अर्थात ब्राह्मीनात कनिष्ठ असून ते क्षत्रिय , वैश्य , शूद्र , अस्पृश्य असे गणले जातात असा होतो आणि जे मिश्र ,शर्मा , गडकरी , अडवाणी , हेगडेवार असे नावाचे लोक ब्राह्मीनात आहेत ते अस्पृश्य , अति शूद्र आहेत असेच वैदिक धर्म सांगतो . वेद आणि मनुस्म्रीती हे नेटिव्ह सत्य हिंदू धर्म नाही , हिंदू धर्मीय लोकं साठ...
- Get link
- X
- Other Apps
दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे इथे दलदल आहे सावधान अशी पाटी आमच्या पूर्वजानी वैदिक ब्राह्मण धर्मावर लावली आहे . तेव्हा त्यात शिरून दलदल किती खोल , जीवघेणी आहे हे शोधण्या साठी परत परत त्यात लोळणे बरे नव्हे . आता हिंदू नि एकच करायचे आहे ते म्हणजे हिंदूंचा एकच धर्म ग्रंथ बीजक आहे हे मानणे आणि बहादुरीने हिंदू धर्मात जाती , वर्ण , ब्राह्मण नाही हे मान्य करून असे नेटिव्ह सरकार सत्तेवर आणणे कि जे नेटिव्ह लोकांना १०० आरक्षण देईल म्हणजे ३ टक्के विदेशी ब्राह्मिन हे हिंदू नाहीत , हिंदुस्थानी नाहीत हे अधिकृत रित्या सरकारी धोरण म्हणून जाहीर करील , वर्ण , जात हे सर्व सरकारी रेकॉर्ड मधून हटविल आणि जात , वर्ण सांगणे , विचारणे गुन्हा ठरवून कठोर शिक्षा ची तरतूद असलेला कायदा करील . ३ टक्के विदेशी ब्राह्मण हे देश शत्रू असल्या मुळे ब्रिटिश सारखे भारत छोडो असे त्यांना सांगितले जाईल . हिंदू धर्म आणि वैदिक ब्राह्मण धर्म हे वेग्वेगडे आहेत आणि विदेशी ब्राह्मण हा देश सोडून त्यांचा वैदिक ब्राह्मण धर्म - अधर्म ते त्यांच्यात पाळू शकतील , वर्ण आणि जाती ची उतरंडी...
- Get link
- X
- Other Apps
अध्यात्म -दर्शन शास्त्रों में ईश्वर तत्व प्राय- हमारे धर्म शास्त्री एवं प्रवचन करता यह कहा करते हैं की हमारे धर्म शास्त्रों में ऐसा लिखा है. तो आइए देखें की हिंदू धर्म में कितने शास्त्र हैं तथा उनकी मुख्य विषय वस्तु क्या है. हिंदू धर्म दर्शन में भारतिया महर्षियों ने जिन 6 दार्शनिक सीधांतों ( 6 Philosphies of thoughts ) की रचना की वे हैं – 1. महर्षि कपिल द्वारा रचित सांख्य दर्शन 2. - महर्षि पतंजलि द्वारा द्वारा रचित योग दर्शन 3. - महर्षि गौतम द्वारा रचित न्याय दर्शन 4. - महर्षि कनाद द्वारा रचित वैशेषिक दर्शन 5. - महर्षि जैमिनी द्वारा रचित पूर्व मीमांसा 6. - महर्षि वेदव्यास द्वारा रचित उत्र्तार मिनांसा जिसे ब्रह्मसूत्- र भी कहते हैं यह सभी दर्शन छोटे छोटे सूत्रों के रूप में हैं तथा सभी का मुख्य उद्देश्य दुखों के मूल कारण अज्ञान को नष्ट कर मनुष्य को सत्य ज्ञान की प्राप्ति करना है- प्राचीन ऋषियों द्वारा सत्य एवं ज्ञान की खोज का नाम ही दर्शन है ...